Browsing Category
राज्य
गुजरातेत महामार्ग पाण्याखाली : 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेणार !
More than three thousand villages under water in the state ; 104 people dead नवी दिल्ली (30 सप्टेंबर 2025) : महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील आठ जिल्ह्यांतील तीन हजार 50 गावांना पुराचा फटका बसला आहे. 1 जून ते 29 सप्टेंबर या कालावधीत पाऊस आणि…
Read More...
Read More...
माजी महापौर ललित कोल्हेकडे हवालासह क्रिप्टोने रक्कम येत असल्याचा संशय : आरोपींना पाच दिवसांची पोलिस…
Jalgaon bogus call center case : Suspects including Lalit Kolhe remanded in five-day police custody जळगाव (30 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील मुमराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्ममध्ये पोलिसांनी…
Read More...
Read More...
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ;…
Water crisis in the state: Deadline for filing 12th exam applications extended till October 20 ; Deputy Chief Minister Eknath Shinde मुंबई (29 सप्टेंबर 2025) : राज्यातील मराठवाड्यासह नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण…
Read More...
Read More...
सांगली हादरले : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची धारदार शस्त्राने केली हत्या
He killed his wife out of suspicion of her character ; later he came to the police station and confessed to the murder. सांगली (29 सप्टेंबर 2025) : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली व नंतर स्वतःच पोलिसांना…
Read More...
Read More...
अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली : पंचनाम्याला मुदतीचे बंधन नको ; शरद पवार
Animals were sacrificed along with agricultural crops, Sharad Pawar made these five suggestions to the government मुंबई (29 सप्टेंबर 2025) : राज्यभरात अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांसह शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे तर अनेक ठिकाणी जनावरे…
Read More...
Read More...
शेतकर्यांसाठी फडणवीसांनी दिल्लीविरोधात बंड करावे : संजय राऊत
Fadnavis should revolt against Delhi for the farmers: Sanjay Raut मुंबई (29 सप्टेंबर 2025) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या शेतकर्यांच्या वेदना दिल्लीत जाऊन वारंवार मांडल्या पाहिजेत. यासाठी त्यांनी बंड केले पाहिजे. शेतकर्यांसाठी…
Read More...
Read More...
खेळाच्या मैदानावर ऑपरेशन ‘सिंधूर’ ; भारताने जिंकला आशिया कप जिंकला
Vijay Tilak: India wins Asia Cup for the ninth time दुबई (29 सप्टेंबर 2025) : तब्बल नवव्यांदा भारताने आशिया कप जिंकला असून देशभरात या विजयानंतर उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला.
दुबई…
Read More...
Read More...
अभिनेत्याच्या रॅलीत चेंगराचेंगरीत 40 जणांचा मृत्यू ; सीबीआय चौकशीच्या याचिकेवर आज सुनावणी
Stampede at actor Vijay's rally: 40 spectators die करूर, तामिळनाडू (29 सप्टेंबर 2025) : अभिनेता विजयच्या करूर रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 40 प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 16 महिला आणि 10 मुलांचा समावेश असून 95 जण जखमी झाले…
Read More...
Read More...
शेतकर्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार : जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Diwali will be sweet for farmers : Substantial assistance to the affected ; Chief Minister assures in Jalgaon जळगाव (27 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकर्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात…
Read More...
Read More...
कवी ना.धों.महानोर अष्टपैलू व्यक्तिमत्व: अशोक जैन
Poet Mahanor's valuable work for agriculture and water along with his literature: Ashok Jain मुंबई (27 सप्टेंबर 2025) : जैन इरिगेशनचे संस्थापक तथा वडील भंवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना.धों.महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे…
Read More...
Read More...